" ‘वयम्’ मासिकातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा स्पर्धेचे आयोजन "

पुणे ( प्रतिनिधी):

कथा स्पर्धेचे नियम-

  • १. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इयत्ता, इमेल, फोन नंबर लिहायला विसरू नका.
  • २. ही स्पर्धा इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
  • ३. कथा एकतर टाइप केलेली असावी किंवा PDF फॉरमॅटमध्ये असावी. कागदाचे फोटो काढून पाठवलेली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. टाइप करण्यासाठी वापरलेला फॉन्ट शक्यतो युनिकोडमध्ये असावा.
  • ४. मराठी व इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेतून कथा लिहू शकता.
  • ५. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. त्यापेक्षा जास्त शब्दांची कथा असल्यास ती कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.
  • ६. ahamawamwayam@gmail.com या मेलवर कथा पाठवायची आहे.
  • ७. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२१ आहे. या तारखेनंतर पाठवलेली कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.
  • ८. कथा स्पर्धेमधून १, २, ३ असे क्रमांक काढले जाणार नाहीत. उत्तम अशा निवडक कथा ‘वयम्’च्या अंकामध्ये आणि ‘वयम्’च्या सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या जातील.
  • ९. परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.                       


अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५

 वेबसाईट: www.wayam.in 



कथा पाठवण्याचा इ-मेल : ahamawamwayam@gmail.com 

अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५ 


Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "